
बिबट्याच्या जबड्यातून मुलीची सुटका
अमेरिकेत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला गालबोट: वाहन गर्दीत घुसले, नंतर गोळीबार: १२ जणांचा मृत्यू सोलापूर-गाणगापूर रस्त्यावर कार अपघातात चार भाविकांचा मृत्यु : नववर्षानिमित्त देवदर्शन घेऊन परतीच्या प्रवासात कालाचा घाला संतोष देशमुख हत्येप्रकरणी चर्चेत राहिलेले वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण मेलबर्न कसोटीत कांगारुंचा भारतावर १८४ धावांनी विजय: मालिकेत २-१ आघाडी
उच्च न्यायालयाने अलीकडेच एका न्यायिक प्रकरणात नमूद केले आहे की, मुंबई उच्च न्यायालयात ३९७९, नागपूर खंडपीठात १९४३ आणि औरंगाबाद खंडपीठात ३५४७ प्रकरणे शिक्षण विभागाशी संबंधित एका वर्षात दाखल झालेली आहेत. यापूर्वीची प्रकरणे लक्षात घेतली तर हा आकडा १०००० पेक्षा अधिक आहे. ही सर्व प्रकरणे शिक्षक, शिक्ष�...
read moreसन १९७२ सालची गोष्ट आहे. मी त्यावेळी सुमारे वीस वर्षांचा होतो व माझे महाविद्यालयीन शिक्षण सुरू होते. आपणास माहीत असेल, जगात दोन वस्तू अशा आहेत की, त्यापुढे जो उभा राहत नाही तो फक्त जन्मांध असावा. एक कॅमेरा व दुसरा आरसा. या दोन वस्तू अशा आहेत यांपुढे आपणा सर्वांना उभे राहण्यामध्ये जो आनंद मिळतो तो कशातह...
read moreपालकमंत्री म्हणजे एका जिल्ह्याचा मुख्यमंत्री असतो. जिल्हा विकास नियोजन समितीला मिळणाऱ्या निधीची विल्हेवाट लावण्याचा मक्ता (ठेका) पालकमंत्र्याकडे असतो. एक मंत्री पालकमंत्री बनला किंवा बनवला तर एका वर्षात कमीत कमी दोनशे कोटी कमवू शकतो, असे आजपर्यंतचे आकडे सांगतात.
जिल्हा विकास न�...
प्रत्येक शतकात काही महान आत्म्ये मनुष्य स्वरूपात पृथ्वीतलावर येतात आणि नक्षत्रांचे देणे मानवाचे आयुष्य सुंदर व यथार्थ करण्यासाठी प्रत्यक्षात देऊन जातात. काही महान मनुष्य अल्पायुष्यात अल्पावधीतच हिमालयासारखे उत्तुंग आयुष्य जगतात. त्यांच्या त्या जगण्याच्या पद्धतीचा विचार करता आपण चकित होऊन ज�...
read moreमुख्य विषयाला सुरवात करण्यापूर्वी या विषयाबाबत महात्मा गांधींनी घेतलेली प्रतिज्ञा आपण लक्षात घेऊ या. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात अशी भूमिका घेतली होती की, ते फक्त आंतरजातीय विवाहालाच उपस्थित राहतील. पण असा विवाह करणाऱ्या जोडप्यापैकी एक जण दलित असणे आव�...
read more