e-News Paper

BREAKING NEWS

अमेरिकेत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला गालबोट: वाहन गर्दीत घुसले, नंतर गोळीबार: १२ जणांचा मृत्यू सोलापूर-गाणगापूर रस्त्यावर कार अपघातात चार भाविकांचा मृत्यु : नववर्षानिमित्त देवदर्शन घेऊन परतीच्या प्रवासात कालाचा घाला संतोष देशमुख हत्येप्रकरणी चर्चेत राहिलेले वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण मेलबर्न कसोटीत कांगारुंचा भारतावर १८४ धावांनी विजय: मालिकेत २-१ आघाडी

होम (current) महाराष्ट्र राजकीय शहर देश-विदेश क्रिडा मनोरंजन अग्रलेख गुन्हेगारी फोटो फिचर व्हिडिओ स्टोरीज संपर्क

रोहित शर्माने निवृत्ती जाहीर करावी
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-30 13:25:22

मेलबर्न :-  ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कर्णधार , हिटमॅन रोहित शर्मा याने आतापर्यंत केवळ ३, ६, १०, ३ आणि ९ अशा धावा केल्या आहेत. दोन आकडी धावसंख्या गाठणे देखील रोहितला जड जात असेल आणि त्याची धावांची भूक संपली असेल, कर्णधार म्हणून जिंकण्याची भूक संपली असेल तर रोहितने आता निवृत्तीबाबत ताबडतोब निर्णय घेण्याची �...

read more
मेलबर्न कसोटीत भारताचा १८४ धावांनी पराभव
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-30 13:07:29

मेलबर्न :- मेलबर्न कसोटीत भारताचा १८४ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेत २-१ अशी महत्वाची आघाडी घेतली आहे. अखेरचा सामना ३ जानेवारीपासून सिडनीत  खेळवला जाणार आहे. भारताला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल तर सिडनी कसोटी काहीही करुन जिंकावी लागणार...

read more
मार्क वॉ, गावसकरांनी दिले रोहितच्या निवृत्तीचे संकेत
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-28 15:46:30

मेलबर्न :- बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धा रोहित शर्मा याने सुरुवातीपासूनच गांभीर्याने घेतली नाही आणि त्याचेच परिणाम आता समोर असून रोहित खेळत असलेल्या तिसऱ्या कसोटीतही तो सपशेल अपयशी ठरल्याने रोहितला  कसोटी क्रिकेटला रामराम करावे लागणार आहे. पहिल्या कसोटीत बायकोच्या बाळंतपणाचे कारण देऊन रोहित अनुप...

read more
२१ वर्षीय नितीशचे घणाघाती शतक : फॉलोऑन टळला
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-28 12:37:14

मेलबर्न :- ५ बाद १६४ अशी भारतीय संघाची अवस्था असताना, ३७४ धावांचा डोंगर सर करताना फॉलोऑन अटळ आहे असे वाटत असतानाच २१ वर्षांचा नितीश रेड्डी मैदानात उतरतो, १० चौकार, एक षटकार ठोकत अवघ्या १७१ चेंडूत आपले पहिले कसोटी शतक झळकावून संघाला सामन्यात पुन्हा उभा करतो. हा चमत्कार नसून नितीशची जिद्द भारतीय संघाच्...

read more
चौथ्या कसोटीत भारत पुन्हा फॉलोऑनच्या छायेत
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-27 14:54:38

मेलबर्न :- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या गावसकर-बॉर्डर ट्राफी स्पर्धेतील चौथ्या कसोटीत भारतीय संघ पुन्हा एकदा फॉलोऑनच्या छायेत सापडला आहे. भारतीय संघाच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांची हाराकिरी या सामन्यातही सुरुच असून दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताची अवस्था पाच बाद १६४ अश...

read more
रॉबिन उथप्पा विरोधात अटक वॉरंट जारी
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-21 12:27:07

मुंबई :  भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू   रॉबिन उथप्पा विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. ३९ वर्षीय फलंदाजावर प्राव्हिडंट फंड घोटाळ्याचा आरोप आहे. हे वॉरंट पीएफ आयुक्त सदक्षरी गोपाल रेड्डी यांनी जारी केले आहे. रेड्डी यांनी बजावलेल्या वॉरंटनंतर पुलकेशीनगर पोलिसांना आवश्यक कारवाई करण्य...

read more
‘ विरुष्का ’ कायमचे लंडनवासी होणार
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-20 12:19:39

मुंबई :- बॅडपॅचमुळे ऑस्ट्रेलियासारख्या महत्वाच्या दौऱ्यावर भारताचे रनमशीन थंड पडले आहे.  ज्यावेळी भारताला सगळ्यात जास्त गरज होती अशा वेळी विराटच्या बॅटीतून धावा येईनाशा झाल्या आहेत. त्यामुळेच सोशल मिडियावर चाहत्यांनी त्याला निवृत्तीचे सल्ले दिले आहेत. आणि कदाचित याबाबत गांभार्याने विचार करुही �...

read more
संघात होणारा अपमान निवृत्तीचे कारण असावे
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-19 15:08:19

ब्रिस्बेन:- भारताचा सर्वात यशस्वी फिरकीपटू आर.अश्विन याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असून चर्चा सुरु आहे. बॉर्डर -गावसकर ट्रॉफीतील दोन सामने बाकी असताना अश्विनने हा निर्णय का घेतला ? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. मात्र अश�...

read more
सत्यजित बच्छावची महाराष्ट्र संघात निवड
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-19 13:23:58

लोकनामा प्रतिनिधी 
नाशिक : नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव याची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात निवड केली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात २१ डिसेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ दरम्यान मुंबई येथे महाराष्ट्र संघाचे साखळी सामने होणार आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटची म�...

read more
भारताच्या आशांवर पावसाने फिरवले पाणी
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-18 13:16:01

ब्रिस्बेन :- पहिल्या डावात फॉलोऑन टाळल्यानंतर आणि दुसऱ्या डावात विजयासाठी फक्त २७५ धावांचे आव्हान मिळाल्यानंतर भारतीय संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. भारताला मालिकेत २-१ अशी आघाडी घेण्याची चांगली संधी चालून आली होती. मात्र भारताच्या या आशेवर पावसाने पाणी फिरवले.   पाऊस आणि खराब हव�...

read more
  • 1
  • 2
  • 3
  • Next

बातम्या
---------------------------------

बिबट्याच्या जबड्यातून मुलीची सुटका
पोलीस बंदोबस्तात यशवंत मंडई रिकामी करणार
महापालिकेने जमिनीचे मालक होऊ नये
वाचनालये साहित्य-संवादाची केंद्रे व्हावीत!
वाढती गुन्हेगारी अन्‌ हतबल पोलीस यंत्रणा
शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांच्या निर्णयाने शिक्षक हतबल
यादों की बारात
पालकमंत्रिपदासाठी रूसवे फुगवे का?
मास्टर दीनानाथ मंगेशकर : शतकातील महान गायक
आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह : समस्या अन्‌ उपाय
Loknama © Copyrights 2022 Design by Hiray Media & technology Pvt. Ltd.